खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास nashikgreps.com वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखांची नोंद तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.
Delivered by FeedBurner

घड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
घड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

घड जिरने म्हणजे काय?

ऑक्टोंबर छाटणीनंतर सुरुवातीला घड पोंग्यात असतांना कमकुवत दिसतात बाग १२ ते १४ दिवसांची असतांना घड बाळी पकडतो आणि शेंडा जोरात चालुन घड १५ ते १६ दिवसांत पांढरा पडून १८ ते २० दिवसांपर्यत संपुर्ण दिसेनासा होतो किंवा गोळी होउन गळुन पडतो.ह्या समस्येस "घड जिरणे" असे म्हणतात.घड संपुर्ण जिरल्यानंतर द्राक्षबाग ही फेल घोषीत होउन द्राक्षबागायतदारांचे १ वर्ष (हंगाम) वाया जाते.
 का जिरतात घड ?
   एप्रिल छाटणीनंतर काडी पक्व होण्याच्या दॄष्टीने कामे करण्याचे सातत्य नसेल आणि काडी पक्व होण्याआगोदर वेलीची पानगळ झाल्यास किंवा ऑक्टोंबर छाटणीनंतर वातावरण चांगले असेल तरी घड जिरतात तसेच सर्व कामे व्यवस्थीत करुन देखील छाटणी छाटणीनंतर आभाळीवातावरण(ढगाळ) आणि पाउस पडल्यास आणि बागेतील पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने देखील द्राक्षघड जिरतात.आभाळीवातावरण त्यातच जादा पाउस पडून घड जिरतात म्हणजेच घड जिरण्याची समस्या हि द्राक्ष वेलीच्या मुळाशी निगडीत आहे.प्रथम हे लक्षात घेतल्यास आपली द्राक्ष घड वाचवणे सोपे होईल.

निर्माता/लेखक

द्राक्ष बागायतदरांना अतिशय सोप्या भाषेत द्राक्षनिर्याती सबंधी माहिती पुरविणारे संकेतस्थळ! योग्य लागवड व्यवस्थापन असेल,तसेच निर्यातक्षम माल पिकवला ,तर हे पीक चांगला नफा देऊन जाते.परंतू येत्या काळात लागवड वाढून उपयोग नाही,तर प्रति हेक्टरी नफा कसा वाढेल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

Mobile Phone

Get news on the go Type nashikgreps.com in your mobile phone web browser for free access anytime,from any place. The content is formatted specifically for cell phones and mobile devices.

Creative Commons License
Copyright © 2011 All rights reserved.| privacy-policy |nashikgreps.|RSS Feeds

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP